शतावरी चे फायदे व नुकसान

या आयुर्वेदिक वनस्पतीचा फायदा तर आपली रोगप्रतीकार क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. काही काळ असा होता या वनस्पतीचा वापर प्राण्यावर सुद्धा केला होता.याचा वापर असा केला की जनावरांना या वेलाचे मुळ खाऊ घातले.मुळ खाल्ल्यावर चमत्कारच झाला की

रोगप्रतिकार क्षमता वाढवते

तुम्हाला कोणत्या गोष्टीचा ताण तणाव असेल तर ही शतावरी औषधी उपायकारी आणि गुणकारी आहे.तुम्ही ताण तनाव कमी करण्यासाठी ही शतावरी वनस्पती वापरत आणू शकता.या शतावरी मुळे तुमचा शारीरिक ताण तणाव कमी होतो पळून जातो.या आयुर्वेदिक वनस्पती मुळे आपल्या शरीरात हार्मोनच प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचे काम करते.आणि या हार्मोनच्या साहाय्याने शरीरातील ताण तणाव कमी करण्याच काम करते.

शारीरिक तणाव कमी करणे

ही हे अगदी खरे आहे हे मुळव्याधावर पण गुणकारी आहे. दहा ग्रॅम या शतावरी वनस्पती ची पावडरचे सेवन दुधामध्ये केल्यास मुळव्याधाला आराम मिळतो.आणि हा डोस तुम्ही महिना भर केल्यावर तुमचा मूळव्याध पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे.

मूळव्याधावर गुणकारी

तुम्हाला जर पोट दुखीचा त्रास असेल आणि मेडिकलच्या गोळ्या खाऊन परेशान झाले असताल तर हा आयुर्वेदिक उपचार खूप फायदेशीर आहे.कारण या शतावरी वनस्पतीचे कसलेही साईड इफेक्ट नाहीत.जेव्हा तुमचे पोट दुखेल तेव्हा 10ml शतावरीचा ज्यूस दुधामध्ये किंवा मधामध्ये घेतल्यास पोट दुखणे बंद होईल

पोट दुखीवर फायदे

आपल्या खूप जुन्या काळापासून जेव्हा मेडिकल औषधांचे निर्माण सुद्धा झाले नव्हते तेव्हा पासून ही शतावरी औषधी जुलाबाच्या उपचारासाठी वापरली जात आहे.जुलाबामुळे आपल्या शरीरातील पाण्याच प्रमाण कमी होते आणि अशक्तपणा जाणवतो.पेशंट जणू काय पूर्णपणे गळूनच जातो.

जुलाबावर उपचार

तुम्ही म्हणत असाल की याचा आणि वीर्य दोषाचा काय संबंध आहे हो संबंध खूप मोठा आहे आणि गुणकारी पण आहे.तो असा की तुम्ही आयुर्वेदिक शतावारीचा वापर आठ ते दहा

वीर्य दोषावर फायदे

ही शतावरी वनस्पती तापीचे प्रमाण सुद्धा कमी करते.अत्यंत गुणकारी आणि उपयकरी आहे. तुम्ही यासाठी गुळवेलाचा वापर करा.तोच गुळवेल तो शेतामध्ये झाडावर वेलाच्या स्वरूपात असते.याच वेलाचा रस काढून त्यामध्ये घरगुती गुळाचा वापर मिक्स करून प्यावे.याने तुमची ताप गायब होईल

ताप असल्यास याचे फायदे.

शतावारीचे वापर जास्त प्रमाणात केल्यावर लठ्ठ पणाचे(जाड पणाचे)साईड इफेक्ट होतात.यांनी आपल्या अंगाची जाडीचे प्रमाण वाढते.यामुळे अधिक मात्रा घेऊ नका.

शातावरीचा वापर जास्त प्रमाणात केल्यावर

तुम्हाला सांगायचे म्हणले तर ही शतावरी आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर असा आहे की ही मीठ(salt) मिश्रित अन्न बाहेर काढण्याच काम करत असते.आणि महत्वाच तुमच्या किडणीवर

मुतखडा यावर उपाय

हो या शतावरी आयुर्वेदिक औषधीमुळे तुमच्या त्वचावर सुद्धा फायदा आहे.त्वचा तर उजळून येतेच पण तुमच्या गालावरच्या सुरकुद्या पण नाहीश्या होतात.Asparagus Nutrition Benefits and Risk

त्वचेसाठी फायदे.